राज्यात उन्हाच्या लाटेचा कहर, पुढील २ दिवस या जिल्ह्यांत वाढणार तापमान
मुंबई/विशेष प्रतिनिधी : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये. २४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तापमानाचा अंदाज किमान तापमान : पुढील ४ दिवसांत वायव्य भारतात किमान तापमानात हळूहळू … Continue reading राज्यात उन्हाच्या लाटेचा कहर, पुढील २ दिवस या जिल्ह्यांत वाढणार तापमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed