देश- विदेश
-
युद्धाच्या उंबरठ्यावर भारत-पाकिस्तान! पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे;
विशेष/प्रतिनिधी: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली…
Read More » -
सांगोला येथे परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी : आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. २९ एप्रिल…
Read More » -
भारताचा ‘जलप्रहार’? झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार;
विशेष/प्रतिनिधी: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक…
Read More » -
पहलगाम हल्ल्यानंतर NIAचा तळ ठोकूण तपास ; संपूर्ण परिसर आणि स्थानिकांची कसून तपासणी
विशेष/प्रतिनिधी: पहलगाममधील बैसरन खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे तपासाची चक्रे…
Read More » -
पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच; नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय लष्कराचे जोरदार प्रत्युत्तर
विशेष /प्रतिनिधी : पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दाखवत नाहीये. शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेवर…
Read More » -
सांगोला पोलिसांची कडक कारवाई! २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहरात वाहतुकीच्या वाढत्या समस्या आणि अपघाताच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सांगोला पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये…
Read More » -
भारताच प्रतिउत्तर; पाकिस्तानी हादरल! १० पाकिस्तानी सैनिकांना केले ठार
विशेष /प्रतिनिधी: बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) हल्ल्यात १० सैनिक ठार झाले.…
Read More » -
सांगोला येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने समस्त वीरशैव लिंगायत समाज…
Read More » -
अवैध रेती तस्करीने घेतला बळी! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?
विशेष प्रतिनिधी : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने घेतलेला बळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील…
Read More » -
सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर पाकिस्तानात हाहाकार? – भारताच्या निर्णयामागे काय आहे रणनीती?
पाहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय; संरक्षण तज्ज्ञांचं सडेतोड विश्लेषण नवी दिल्ली/ प्रतिनिधी: काश्मीरमधील पाहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या…
Read More »