विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात मिळणारी पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय...
कृषी
उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. राज्यातील लिंबू...
जपान : जपानने गायीच्या शेणापासून ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली असून, या अनोख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने...
पुणे/सहदेव खांडेकर : गुढीपाडव्याच्या आगमनाने महाराष्ट्रात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, यंदा प्रतिकूल हवामानामुळे आंबा...
विशेष प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 31 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत...
नाशिक/विशेष प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिका हद्दीत गाई-गुरे पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 2025-26 वर्षासाठी परवाना...
मुंबई/सहदेव खांडेकर : भूमिअभिलेख विभागाने नागरिकांसाठी ‘प्रत्यय’ ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली सुरू केली असून, ती राज्यभर लागू...
नवी दिल्ली – झाडांची बेसुमार तोड हा माणसाच्या हत्येपेक्षा मोठा गुन्हा आहे, असे ठाम मत सर्वोच्च न्यायालयाने...
उन्हाळा सुरू होताच उष्णतेचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही जाणवतो. विशेषतः दूध उत्पादक जनावरांवर याचा मोठा...
विशेष प्रतिनिधी : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२५ मार्च) गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, यामुळे गहू...