१० वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री, मात्र महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ : आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल…

मुंबई : राज्यातील महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की,गेल्या १० वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, … Continue reading १० वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री, मात्र महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ : आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल…